खानापूर

खानापूर: ऐन दिवाळीत मुसळधार, भात पिकांचे नुकसान शेतकऱ्यांची चिंता वाढली

खानापूर: खानापूर तालुक्यात ऐन दिवाळीत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापणी केली होती, पण कापलेले भात पाऊस पडून भिजल्याने दिवाळीच्या सणात त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

हलगा ता. खानापूर येथील कापलेले भात

सप्टेंबरपर्यंत झालेल्या पावसामुळे भात पीक जोमदार आले होते. तथापि, पण आता सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी कापलेली भातशेती पाण्यात बुडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?