Ashadhi ekadashi 2025:  आषाढी एकादशीचे महत्त्व

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू ४ महिने योगनिद्रेला जातात.

महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरची वारी असते, ज्यात लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी जातात.

महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरची वारी असते, ज्यात लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी जातात.

भाविकांसाठी हा दिवस उपवास आणि उपासनेचा असतो, ज्यामुळे मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे.

संतांनीही या वारीला आणि भक्तीला विशेष महत्त्व दिले आहे. आषाढी एकादशी संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा संगम आहे!

सोन्याचे भाव कमी झाले

पुढील स्टोरी