खानापूर

खानापूर स्वामी समर्थ सेवा केंद्रात सरस्वती बीज मंत्र लेखन सोहळा

खानापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा: खानापूर येथे विशेष कार्यक्रम



सद्गुरु प.पु. गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने *बालसंस्कार विभाग अंतर्गत* माघ शुक्ल पंचमी, रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी *वसंत पंचमी* निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सरस्वती मातेची सेवा करण्यात आली तसेच उपस्थित बालसेवेकऱ्यांच्या जिभेवर *ऐं* हा सरस्वती बीज मंत्र लिहण्यात आला. 



कार्यक्रमात बालसेवेकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

whatsapp
whatsapp
Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते