खानापूर

खानापूर: अस्वलाचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी

खानापूर: शनिवारी दि 5 आँक्टोबर रोजी पहाटे शेताकडे जाणाऱ्या मुंडवाड ( ता. खानापूर ) येथील शेतकरी विनोद जाधव वय ( 46 ) यांच्यावर दोन अस्वलानी हल्ला केला आहे. या घटनेत गंभीर ते झाले असून त्यांना  उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यात वारंवार अश्या घटना घडत असल्याने    नागरीकांतुन भितीचे वातावरण पसरले आहे.

bear attack on farmer in Khanapur

अशे जंगली प्राण्याचे हल्ले झाले की वनखाते सुस्त असते. तर दुसरीकडे शेतकऱ्याने उदरनिर्वाहनासाठी झाड तोडले किंवा काही केले तर त्यांच्यावर केस दाखल केली जाते.  

अशी अनेक प्रकरणे खानापूर तालुक्यात घडत आहेत.
याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे गरजेचे आहे. जंगलभागातील खेड्यातील जनतेच्या पाठीशी लोकप्रतिनिधीनी ठामपणे उभे राहणे तितकेच महत्वाचे आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते