आरोग्य

टोमॅटोने पुन्हा 100 रुपयांचा टप्पा ओलांडला

खानापूर: जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा फटका टोमॅटोच्या दरवाढीने जनतेला बसला आहे. शहरात एक किलो टोमॅटोचा रेट 100 रुपयां पर्यंत पोहोचला आहे.

यंदा ऐतिहासिक तापमान आणि सध्याच्या पावसामुळे टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त झाल्याने बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श् वभूमीवर टोमॅटोने शंभरीचा टप्पा ओलांडला असून लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते