खानापूर

कणकुंबी येथे एकावर अस्वल हल्ला, गंभीर जखमी

खानापूर : तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टजवळ बुधवारी सकाळी एक भीषण घटना घडली. जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय दशरथ वरंडीकर यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच खानापूर वन विभाग व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?