खानापूर

खानापूरमध्ये आजपासून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठनाचा शुभारंभ

खानापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा खानापूर येथे सद्गुरु प.पु. गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने “बालसंस्कार विभाग” अंतर्गत प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठनाचा प्रारंभ उद्या, शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

हे स्तोत्र पठन पुढील 28 दिवस दररोज सकाळी ठीक 7:00 वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खानापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिकाधिक बालसेवेकऱ्यांनी या पवित्र उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

whatsapp
whatsapp
Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते